कोजागिरी पौर्णिमा मराठी निबंध – Kojagiri Purnima Nibandh in Marathi
आश्विन महिन्यात शरदऋतु येतो. म्हणून आश्विन महिन्यात जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी निघतो. म्हणून ती रात्र फार सुंदर वाटते. शरदऋतुत आकाश स्वच्छ राहते. जमिनीवर चोहीकडे हिस्वळ दिसते. अशा सुंदर वातावरणात कोजागिरीचा चंद्र आणखीच सुंदर दिसतो. चंद्र आपल्या दुधासारख्या प्रकाशाने चांदणीला आणि जमिनीला न्हाऊ घालतो. चांदण्यारात्री झाडे, वेली फारच सुंदर दिसतात. उसळणारा समुद्र आणि वाहती नदी हे फारच सुंदर दिसतात. कोजागिरीच्या रात्री लोक नदीवर किंवा समुद्रकिनारी फिरायला जातात. तेथे लोक आनंद लुटतात, नाचतात व गातात.
पुढे वाचा:
- केल्याने देशाटन मराठी निबंध
- कुलपाचे आत्मवृत्त मराठी निबंध
- काश्मीरचे मनोगत निबंध मराठी
- कार्टून मराठी निबंध
- कागदाचे आत्मवृत्त मराठी निबंध
- कागदाची गोष्ट मराठी निबंध
- कागदाची कहाणी मराठी निबंध
- काखेत कळसा गावाला वळसा मराठी निबंध
- कष्टेविण फळ नाही | यत्न तो देव जाणावा | मराठी निबंध
- कटू कधी बोलू नये मराठी निबंध
- ऐतिहासिक वास्तूंच्या सहवासात मराठी निबंध
- एकीचे बळ निबंध मराठी
- एका सैनिकाचे आत्मवृत्त निबंध मराठी
- एका समाजसेवकाचे मनोगत मराठी निबंध
- एका वृद्धाचे मनोगत मराठी निबंध
- एका आदिवासीचे मनोगत मराठी निबंध